Vandan Pandit

Author name: Vandan Pandit

Blog

पूजेत अग्नीला साक्ष का मानलं जातं? 

कोणतीही पूजा, होम किंवा संस्कार पाहिला तर एक गोष्ट नेहमी लक्षात येते, अग्नीची उपस्थिती. सत्यनारायण पूजा असो, वास्तुशांती, गर्भसंस्कार किंवा इतर कोणताही वैदिक विधी,अग्नीचे महत्त्व प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते.

Blog

अन्नप्राशनाला कोणती भांडी वापरणे सर्वोत्तम असते?

अन्नप्राशन संस्कार हा बाळाच्या आयुष्यातील एक अत्यंत पवित्र आणि मंगल सोहळा मानला जातो. जन्मानंतर आईच्या दुधाशिवाय प्रथमच बाळाला अन्न दिले जाते तो हा क्षण असतो

Blog

वास्तुशांती पूजा शास्त्रोक्त नसेल तर काय परिणाम होऊ शकतात?

नवीन घरात प्रवेश करणे ही आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची घटना असते. अनेक वर्षांची मेहनत, भावनिक गुंतवणूक यानंतर जेव्हा स्वतःचे घर मिळते, तेव्हा त्या जागेत सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Blog

वास्तु दोष म्हणजे काय? कोणते दोष वास्तुशांतीने शांत होतात?

घर हे जीवनाचा पाया आहे. घरातील शांतता, आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि नात्यांमधील समतोल यावर घरातील उर्जेचा मोठा प्रभाव असतो. म्हणूनच आपल्या परंपरेत वास्तुशास्त्र आणि वास्तुशांती यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे.

Blog

गर्भधारणेत पुंसवन आधी आणि सीमंतोन्नयन नंतरच का?

भारतीय परंपरेत गर्भधारणा ही केवळ शारीरिक घटना मानली जात नाही, तर ती एक अतिशय सूक्ष्म आणि पवित्र प्रवास मानला जातो. या प्रवासात आईचे आरोग्य, तिची मनःस्थिती, घरातील वातावरण आणि कुटुंबाचा आधार यांचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो

Blog

मंत्रोच्चाराचा परिणाम कसा होतो? श्रद्धा, उच्चार आणि अर्थ यांचा संबंध

रोज बोलत असलेले शब्द आपला विचार, भावना आणि कृती यांना दिशा देतात. हिंदू धर्मात शब्दांचे सर्वोच्च आणि पवित्र स्वरूप म्हणजे मंत्र मानले जातात. 

Blog

पूजा करताना संकल्प का घेतला जातो? संकल्पाचा शास्त्रीय अर्थ समजून घ्या

हिंदू धर्मात, कोणतीही पूजा, उपवास किंवा विधी संकल्पाशिवाय अपूर्ण मानले जाते. पूजेदरम्यान अनेकदा “संकल्प करा” असे ऐकतो, परंतु त्याचा खरा अर्थ, महत्त्व फार कमी लोकांना माहिती आहेत. 

Blog

महाशिवरात्रीला ही पूजा नक्की केली पाहिजे…

महाशिवरात्री हा केवळ सण नसून जीवनात स्थैर्य आणणारा एक पवित्र दिवस आहे. भगवान शंकर हे वैराग्य, शांती आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच या दिवशी शिवजींची उपासना केली, तर मनाला एक वेगळी शांतता मिळते.